९) ‘सुधाने निबंध लिहिला असेल.’ या वाक्याचा काळ ओळखा. दोन किंवा अधिक केवल वाक्ये एकत्र येऊन तयार झालेल्या वाक्यास ‘मिश्र वाक्य’ असे म्हटले जाते. त्यांतील एक वाक्य अर्थाच्यादृष्टीने स्वतंत्र असते. त्यास ‘प्रधान वाक्य’ किंवा ‘मुख्य वाक्य’ असे म्हणतात. या वाक्यातील इतर केवल वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात. ती वाक्ये मुख्य https://marathi-vyakaran-pdf75318.bloguetechno.com/the-fact-about-marathi-grammar-pdf-that-no-one-is-suggesting-63830337